Monday, April 11, 2016

रताळ्या चा किस - Breakfast item made from sweet potato


Buy fresh and healthy sweet potatoes. I am giving details of the procedure and amount of other ingredients, if we select just one big sweet potato, approximately 300 grams weight.

Sweet Potatoes
                                     
Wash it thoroughly and pat dry. Then grate it with a grater, no need to remove the skin.



Grated Sweet Potato



:
Powdered pea nuts
Ingredients:

Grated sweet potato 300 grams or 3 cups
roasted and powdered ground nut seeds/ pea nuts ( with skin) 75 grams or 3/4 cup,
1 table spoon of ghee/ clarified butter, 
1 tea spoon of jira/ cumin seeds, 
2 green chillies cut into small pieces, 
1/2 tea spoon chilli powder or as per taste,
Salt.



Procedure: Keep a thick bottom pan on the gas stove. Once hot, add 1 table spoon of ghee/ clarified butter. Add 1 tea spoon of jira/ cumin seeds. Let it crackle. Add green chilli pieces, let it crackle, then add red chilli powder as per taste, immediately add the grated sweet potato and pea nut/ groundnut 
powder and mix well with a spatula.



Mixing in the pan

Simmer the heat and cover for few minutes. Then remove cover, add salt to taste and mix well again. Cover again for few minutes. Sprinkle little water, to make it soft and cook thoroughly. Keep it covered until done, but also stir in between so that it does not burn.
When ready remove it from the heat and serve hot.

रताळ्या चा किस
This preparation, I learnt from my mother-in-law and has perfected it over a period of time.










Saturday, April 9, 2016

How to preserve curry leaves or kadhi patta?

While in India, preserving curry leaves or kadhi patta was never my top priority. Most of the times, I would make a powder chutney of the extra leaves, if time permitted, which normally would go black or get wasted, if left unattended. Infact, though enough attempts were made to see these leaves lasted for long, like keeping in air tight container or bags, they would not give the desired results. (My mother and me too tried few times). Also since, it just cost Rs.2 for a bunch in India, there was no need to really scratch our heads to find out ways to preserve them.

Coming to USA and living in a small village like Painted Post which is near Corning, has made me more innovative, in terms of saving, utilising and preserving every bit of vegetable, we buy, not only that, they cost a lot, but also that, they are scarcely available in our area. We have to go the Roschester 90 miles away from our place for all our Indian groceries needs and vegetables, so now you know what I am writing about.

Well, so you can use fresh curry leaves or kadhi patta for few days, but as soon as it loosens from its stalk or before it starts spoiling or getting black, wash the loose leaves and keep them over a paper towel for few hours so that all the water drains away. Then place the washed and dry leaves on a porcelain plate and microwave it for 30 seconds. You will hear crackling noise and then the noise will stop, which means, all the water from these leaves has evaporated and now you have the same green coloured dried leaves on the plate. Let these leaves cool naturally and then you can store in a airtight container and refrigerate it for your future use.
Here's a picture of the dehydrated and cooled curry leaves / curry patta to be packed later in an airtight container for long use.




--
regards
Vandana Vilas Vaidya
Advocate and Patent Attorney.
google.com/+VandanaVilasVaidya

चैत्रगौर

चैत्र महिना लागला कि अनेक गोष्टींचे वेध लागतात.

 
वसंत ऋतु,
कोकिळ कुजन,
झाडाची कोवळी पोपटी पालवी,
फुलांचे ताटवे,
अंगण सडा,आंबरस ,
कैरीचे पन्हे ,डाळ,गुळांबा,
उन्हाळी सुट्ट्या,
उन्हाळी वाळवण,
थंडगार वाळा,
मोगरीची फुलुन आलेली  रोपटी ,
चैत्रांगण रांगोळी,
आणि
माहेरवाशिण म्हणून येणारी चैत्रगौर.....!!!





 






     


 
या वेळी द्वीतियेचा क्षय झाला आणि काल तृतीय तिथीला चैत्रगौर बसली.
 झोक्यावर बसलेली चैत्रगौर ही घरी माहेरपणाच्या विसाव्याला आलेली माहेरवाशिण.
 झोक्या मधे तीची  हिरवी साडी चोळी नेसुन स्थापना केली जाते.
 माहेरवाशिणच ती ...
 त्यात ती माहेरी येते ते समृध्दीोचा आशिर्वाद घेउन.
 सृष्टीतही त्यावेळी
सृजन वेळ चालु असते. सृजनवेळ हा शब्द मी
डॉक्टर सरोजीनी बाबर यांच्या '
' गावाकडचे सण ' ह्या खुप पूर्वी माझ्या आठवणीत सुहासिनी ह्या दिवाळी अंकातल्या लेखात चैत्र महिन्यासाठी
वापरलेला आहे.
असो
हिरवा पोपटी निसर्ग ह्या दिवसात जणु ऋतुवती होत असतो म्हणुन चैत्रगौरीलाही हिरव्या रंगाची वस्त्रे नेसावयची प्रथा असावी.
पुरणपोळी,कैरीची डाळ,करंज्या,असा सुंदर प्रसाद तीच्यासाठी केला जातो.
महिनाभर येणाऱ्या या माहेरवाशिणी साठी ...
हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी करतात.




 हिरव्यागार वस्त्रातली चैत्रगौर..
तीच्या भोवती मोगरीचा वळेसर ,
शुभ्रकंठी  साखरवर्खी गाठीचे वेढण,
  पायऱ्या वर मांडलेली आरास ..
  कलींगडाची लाल चुटुक फोड ...
भोवती रचुन ठेवलेले फराळाचे पदार्थ ,
      फुलांची सजावट ....
साड्यांचे बाजुनी सोडलेले पडदे ..
  आणि हळदीकुंकवाच्या दिवशी अंगणात केलेले सडासारवण ...


सुंदर रेखिव ठिपक्यांची रांगोळी ....
म्हणजे चैत्रातला वसंतोत्सवच.
  वेलची केशराचे
कैरीचे पन्ह,
भिजवलेले हरभरे,
आणि काकडीचे काप
सोबत द्रोणात  दिलेली कैरीची डाळ ....!!!
खरच
किती सुंदर सण आहे ना? I
चैत्रोत्सोव ....
वसंतोत्सव....!!!
पहा ना बाहेत ग्रिष्म पेटुन उठलाय ...
तरीही झाडावेलीनी ल्यालेली पोपटी हिरवी चादर ..
मग त्या रणरणत्या उन्हाची काहीली कमी व्हावी ...
डोळ्यांना थंडावा मिळावा ..
म्हणून
फुलांचा सजवलेला दिमाखदार गालिचा ....
ग्रीष्माच्या झळाना उतारा म्हणून वाऱ्याच्या मंद झुळुका ...
   खरी ही चैत्र गौरीची आरास निसर्गाने मांडलेली
किवा
पुजा म्हणुया का आपण?
   म्हणूनच या सुंदर ऋतु मासाचे स्वागत आणि या सुंदर ऋतु मासाच्या खुप शुभेच्छा....!!!!


आमच्या कडे गौर बसवतात. (गौर म्हणजे अन्नपूर्णा, जी आपण लग्नात आई कडून घेवून येतो ती) ही गौर, काही 

जण झोपाळ्यात तर काही तांदूळ वाटीत घालून त्यात बसवतात. देवघरातच तीला वेगळी बसवून एका भांड्यात 

पाणी ठेवून त्यांवर कैरी ठेवतात. असं समजतात की, ही गौर आपल्या माहेरी महिनाभर आली आहे. म्हणून तीला 

गऱ्व, तीचे कौतुक करायचे. करंजी, कैरीची डाळ, पन्हे, असे करायचे आणि त्या निमीत्ताने मैत्रीणींना हळदी-कुंकू 

देऊन ओटी हरभरे भिजवून भरायची. नैवेद्य ही असतो देवीला. पूरण, खीर वगैरे. अक्षय तृतीयेला तीची पुन्हा 

ओटी भरुन दुसरा्या दिवशी गौर उडवतात. ज्या दिवशी हळदी-कुंकू असतं, त्या दिवशी तीला देवघरातून बाहेर 

आणुन, मी हिरवळीत बसवते. - एका मैत्रीणी ने तीच्या घरच्या चैत्र गौरी चे केलेले वर्णन.

Friday, April 8, 2016

संपूर्ण मैफल - पुरणपोळी

पुरणपोळी ही  भैरवीसारखी(प्रभू अजि गमला  मनी तोषला)आहे . किमानपक्षी सूर जरी नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की  पुरणपोळीची वैगुण्य क्षम्य आहेत.
              पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा ( जाणकारांसाठीचा )आनंद आहे आणि भोजन म्हणजे परमानंदाचा कळस आहे.
         डाळ निवडून घेणे ई. भूप ( पंछी बनू उडती फिरु मस्त  गगन  मे ) किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज
( गुंतता ह्रदय हे कमल दलाच्या  पायी) आहे.रटाळ तरीही थाटाचा असल्याने गरजेचा!
            गूळ  म्हणजे यमन ( चाफा बोलेना; चाफा चालेना ).यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व.
      इथं "तीव्र मध्यम "श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजे गुळाचा  हात नेमकाच पडायला हवा (अन्यथा बट्ट्याबोळ ...!)
            हा आता  ज्यांना  जमतं आणि गमतं ( 'प्रभू अजि गमला 'या  अर्थाने )नाही ते दोन्ही मध्यम  घेऊन त्याचा यमनकल्याण ( तोच चंद्रमा नभात ) करतात म्हणजे, गुळात साखरही मिसळतात .

         जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचे ते अगदी 'देस '(देह  देवाचे मंदिर) प्रमाणे. 'गनिसा 'ही  संगती  देस ची ओळख  (सिग्नेचर )तसंच रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण  आणि  देस  हे  ओघवते  असावेत  पण  चंचल  नकोत.
       नंतर  होरीप्रमाणे पुरणाचं  वाटप करायचं. म्हणजे  लवकर 
आपटायचं .....ख्या  ख्या आता  महत्वाचा टप्पा....!पोळ्या  करणे!
बिहागचा(मम  आत्मा गमला ) टप्पा  साधायला  कुण्या  दिग्गज  हाद्यूखान अशांचीच तालीम  हवी. आणि
सगळेच मालिनीताई  होत नाहीत हे ही विनयशीलतेन मान्य  करायला हवं.
रागाला  शरण  जाव तशी  निगर्वी  शरणागती झाली  तर  हळूहळू  जमेल. पण  तपश्चर्या  हवी. आता  तशा  कमालीच्या  रागरस-संपन्न  मैफिलीत तराणा  यावा तशी तुपाची धार.

       तराणा मूळ  आलाप -जोड यापासून  वेगळा  काढता येऊ  नये. अगदी  तस्संच  तुपानं पोळीशी अव्दैत
करुन  असावं. मग "जो भजे हरी को सदा....'',चिन्मया  सकल  ह्रदया" अशा विविध  रुपांनी सर्वगुणसंपन्न  भैरवीचं रसग्रहण  करावं  त्याप्रमाणे एकेक  घास  जीभेवर  ठेऊन  असीम  आनंद  घ्यावा व  मग "हेचि दान देगा
देवा'' अशा  थाटात "अन्नदाता सुखी  भव" म्हणावं.

          भैरवीचे सूर  दीर्घ  काळ  मनात रेंगाळावेत तशी  पुरणपोळीची  चव  जिभेवर  रेंगाळावी,दिवस  सार्थकी  लागावा....!

                       ----- पु. ल. देशपांडे

          

अश्शी सासू सुरेख बाई...!

लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसांत वैताग आणला तो सासूबाईंच्या भाषेने म्हणजे त्यांच्या भाषावैभवाने! वाक्यागणिक येणारे ते वाक्प्रचार, म्हणी… ते वक्रोक्ती अलंकार असलेले शब्द. कितींदा तरी त्याचा अर्थच कळायचा नाही. म्हणजे त्यातला गर्भितार्थच कळायचा नाही. त्यांचा उद्देश कळायचा नाही. मी मख्ख चेहर्‍याने उभी असायचे. तसं तर शाळेत असताना वाक्प्रचार, म्हणी शिकले होते. पण त्याचा बोलण्यात इतका सढळपणे वापर मी पहिल्यांदाच बघत होते. शिवाय त्यांचा तो कोल्हापुरी ठसका.
एकदा मला रात्री माझं काही काम आठवलं ते करत बसले. त्या लगेच म्हणाल्या, 'हे काय? आता काम करत बसलीस? दिवस गेला उटारेटी आणि चांदण्यात कापूस वेची. 'मी येडपटासारखी बघत बसले. एकदा मी काहीतरी पदार्थ केला थोडासाच केला होता. बरा झाला. सासूबाईंना बहुतेक आवडला असावा. कारण त्यांनी तो परत मागितला. 'संपला' म्हटल्यावर त्या बोलल्या, 'हं एवढसंच करायचं, तोंडाला चव लागते, पण 'आड जीभ खाई अन् पडजीभ बोंबलत जाई'. शेजारीण म्हणाली मला, 'छान केलास हो पदार्थ… सुगरण आहेस' तर लगेच त्या म्हणाल्या 'तर तर! एका पिसानं कधी मोर होत नाही.'
माहेरच्या दूरच्या नात्यातल्या लग्नाचं निमंत्रण आलं म्हणून मी अगदी मोहरून गेले. जायच्या तयारीला लागले तर त्या म्हणाल्या लगेच 'हं देशस्थी नातं… आऊच काऊ तो माझा मावसभाऊ' आधीच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा… कामं राहिली बाजूला आणि ही लागलीय नाचायला.' एक बरं होतं मला त्या काय म्हणताहेत ते काहीच कळत नव्हतं आणि मला जाणून घ्यायची आवश्यकताही वाटली नव्हती.
आम्ही एकदा ओळखीच्यांकडे गेलो होतो. म्हणजे सासूबाईंच्या मैत्रिणीकडे. त्यांची सून भलतीच जाड झाली होती. आम्ही गेलो तर जाड सुनेला काही काम करवत नव्हतं. लगेच धापा टाकत होती. हाश्य हुश्य करत होती. मग तिच्या चटपटीत सासूनेच छानपैकी भजी केली. चहा केला, सासूबाई मला हळूच म्हणतात, 'तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या' हे मात्र लगेच कळलं हं. मला हसूच आलं एकदम. गंमत म्हणजे सासूबाईंची मैत्रीणही त्यांच्यासारखीच छान म्हणी वापरत होती. त्यांची सून मुलाला शाळेतून आणायला गेली होती तोपर्यंत मैत्रिणींचं मन मोकळं करणं चाललं होतं.
'काय सांगायचं आपलंच नाणं खोटं. माझा लेक आधी किती मला विचारायचा… आणि आता 'अगं अगं बायले, तुला सारं वाहिले'. नुसता बाईलबुद्ध्या झालाय. तरी बरं कामं सगळी मीच करते. तिचं काम म्हणजे सहा महिन्यांची जांभई… हळूबाई नुसती.' नुसतं गोरं कातडं पण म्हणतात ना 'रंगाने गोरी, हजार गुण चोरी'.
मग त्या दोघींच्यात तिसर्‍या मैत्रिणीचा विषय निघाला. तिला मूलबाळ नव्हतं, पण एकाला मुलगा समजून वाढवलं होतं. पण त्याला इतकी काही जवळीक वाटत नव्हती. त्याच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, 'किती झालं तरी मातीचे कुल्ले… सुकल्यावर गळून पडणारच.' ही मानलेली नाती काय खरी असतात? जाळाशिवाय कढ नाही, मायेशिवाय रड नाही. पण खरं तर आधी गुंतू नये, मग कुंथू नये.' माझ्या हातात कुठलं तरी साप्ताहिक होतं. त्यातल्या पेज थ्री टाइप चविष्ट बातम्यांपेक्षा मला त्या दोघींचं संभाषण म्हणजे त्यातली भाषा त्या क्षणी जास्त इंटरेस्टिंग वाटत होती.
सासूबाईंच्या बरोबर घरी यायला निघाले. मध्येच महिला मंडळाच्या कोणी भेटल्या. त्यांना माझं लेक्चर ठेवायचं होतं. सासूबाई पुटपुटल्याच 'गावढ्या गावात गाढवी सवाष्ण.'
एकदा माझा भाऊ आला होता. गप्पीष्ट आहे. परत घरी जायला निघायचा तोपर्यंत परत काही छान विषय निघायचा. चपला काढून ठेवायचा. परत गप्पांत सामील. सासूबाई म्हणतात, 'तुझं म्हणजे अगदी जातो जातो, साळीचा भात खातो चाललंय' एकच हशा… माझा भाऊ हसत म्हणाला, 'तुमचा म्हणींचा संग्रह आवडतो बरं का…'
तर त्या ठसक्यात म्हणतात कशा, 'कुणाला कशाचं तर बोडकीला केसांचं कौतुक!' तुला नाहीयं उद्योग. उगा माझ्या मागे लागलाय. 'काम नाही घरी अन् सांडून भरी.'
अश्शी सासू गोड बाई भाषेला नटवते…
– शैलजा भा. शेवडे

The science behind why Gudipadava / Ugadi is the new year..

Sadhguru gives us a special Ugadi message, revealing the science behind why today is the new year.

There is a certain significance to Ugadi being the New Year, and not the first of January, in terms of what is occurring in the planet and in the human physiology and mind on this day. Ugadi follows the lunisolar calendar, which has a direct connection with the way the human body is made. The Indian calendar is very significant not just culturally but scientifically because it connects you with the movements of the planet.

Chandramana Ugadi is the beginning of a new year as per the lunisolar calendar largely followed by the Indian people for many millennia. As in everything else that comes from the East, even the calendar is in terms of what it does to the human physiology and consciousness. The tilt of the globe renders the northern hemisphere to receive the highest amount of the Sun's energy during the 21-day period that starts from Ugadi. Though it may be uncomfortable for humans in terms of the temperature soaring, this is the time when the earth's batteries are charged. Ugadi is on the first day of the waxing moon after the first new moon post equinox, suggesting a new beginning.

In preparation for this hottest period of the year in tropical latitudes, it is a tradition that people start this segment of the year with elaborate application of cooling oils like castor. Unlike the modern calendars of the day, which ignore human experience in relation to the planetary movement, the lunisolar calendar (chandramana – souramana panchanga) takes into account the experience and impact that is happening to the human being and hence, the calendar being adjusted to latitudes.

Ugadi is not celebrated as the New Year just as part of a belief system or a convenience – there is a science behind it which enhances human wellbeing in many different ways. The profoundness of what this nation has been is being rubbished today simply because some other nations have moved ahead of us economically. We will also soon move ahead economically, but the profoundness that this culture carries cannot be created in a few years' time; this is the outcome of thousands of years of work.

A simple thing you can do to start your new year is when you pick up your telephone, don't just say "hello" or "hi" or something else. Say "Namaste" or "Namaskar" or "Namaskaram" or "Vanakkam". There is a significance to uttering such words in your life – where what you say or do to God, you do to everyone around you. This is the best way to live.

If something is sacred for you and something else is not, then you are missing the whole point. Make this New Year a possibility for you to recognize this divinity in every human being.

Love & Blessings,
Sadhguru

Gudipadava celebration and the rituals to observe

I got a very interesting and authentic message from one of my aunt and thought of sharing as it is.
|| श्री स्वामी समर्थ ||
                || ऐं ||
गुढीपाडवा नवीन वर्षानिमित्त करावयाच्या विशेष सेवा.................
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
1) ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारणे.
☆  पहाटे सुर्योदयापुर्वी ( सूर्योदय सकाळी 6 : 38 ) उठून सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करावे.
अभ्यंगस्नानानंतर स्वच्छ वस्त्र परीधान करून अंगणात श्री लक्ष्मी पद्म , श्री गायत्री पद्म व नवग्रहांची रांगोळी काढून प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे व
गुढी उभारावी.
शास्त्रोक्तरीत्या गुढी उभारण्याची कृती
               व पूजन विधी
        ☆☆☆☆☆☆☆☆☆
               ☆कृती☆
सूर्योदयापुर्वीच एका वेळूच्या काठीस तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे , काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत , नंतर काठीच्या टोकाला नवीन वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडूनिंबाचा पाला , चाफ्याच्या फूलांची व साखर गाठीची माळ या जिनसा एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा कलश उपडा झाकावा.ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभी करत पक्की बांधावी.
          ☆ पूजन विधी ☆
☆ प्रथम हात जोडून ब्रह्मध्वजाचे ध्यान करावे.
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
ध्यायम् ध्यायामी !
नमस्काराणि समर्पयामि !!
¤ गुढीवरील तांब्याच्या कलशावर कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकाच्या मधोमध गंध , अक्षता , हळदी , कुंकु वहावे.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
विलेपनार्थे चंदनं समर्पयामि !
अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि !
हरिद्रां कुंकूंमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !!
☆ गुढीस फूलांचा हार घालावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
ऋतू कालोद्भव पूष्पमालाणि समर्पयामि !!
☆ गुढीस धूप ओवाळावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
धूपं आघ्रापयामि !!
☆ गुढीस दिवा ओवाळावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
दिपं दर्शयामि !!
☆ गुढीस मिरे , हिंग , मीठ , ओवा , साखर , कडुनिंबाच्या फूलांसह कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून
या मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
नैवेद्यं समर्पयामि !!
गुढीसमोर जमिनीवर उजव्या हाताच्या
मधल्या दोन बोटांनी पाण्याचा चौकोन करून त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी व तिच्या भोवती उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवावे.
सत्यंत वर्तेन् परि सिंचयामि !
असे म्हणून गायत्री मंत्र म्हणावा व त्यानंतर
ॐ प्राणाय स्वाहा !
ॐ अपानाय स्वाहा !
ॐ व्यानाय स्वाहा !
ॐ उदानाय स्वाहा !
ॐ समानाय स्वाहा !
ॐ ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा !
असे म्हणावे.
यानंतर,
मध्यपाणियं समर्पयामि !
असे म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.
परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरीलप्रमाणे गायत्री मंत्र , ॐ प्राणाय स्वाहा......इ. मंत्र म्हणावे. 
खालील मंत्र म्हणत तीन पळ्या पाणी ताम्हणात सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि !
हस्त प्रक्षालनं समर्पयामि !
मुख प्रक्षालनं समर्पयामि !
खालील मंत्र म्हणत गुढीस गंध अक्षता हळदी कुंकु वहावे.
करोव्दर्तनार्थे चंदनं हरीद्रा कुंकूमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !
मग हात जोडून पूजेत झालेल्या चूकांबद्दल गुढी देवतेस क्षमा मागावी...,शेवटी हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.
अनेन मया यथाज्ञानेन यथामिलित उपचारद्रव्यै कृत पंचोपचार पूजनेन श्री ब्रह्मध्वज देवता प्रीयतां न मम् !!
टीप :- दूपारी 4 चे आत गोड धोड नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.
2) उगवत्या सूर्याला अर्घ देत नवीन वर्षाचे हसतमुखाने व पवित्र अंतःकरणाने स्वागत करावे...
3) पंचांगस्थ गणपती पूजन :-
घरातील देवपूजेनंतर एका पाटावर लाल कापड अंथरून त्यावर नवीन पंचांग ठेवावे.
" वक्रतुण्ड महाकाय......"
हे ध्यान करून गुढी प्रमाणे पंचांगावरील गणपतींचे 
" ॐ रीध्दी सिध्दी सहित पंचांगस्थ गणपतये नमः ! "
या नाममंत्राने पंचोपचार पूजन करावे.
नैवेद्य गूळ खोबर्याचा दाखवावा.
पूजनानंतर पंचांगातील पहिल्या पानावरील संवत्सर फल वाचावे.

4) चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची वरीलप्रमाणे पंचोपचार पूजा "ॐ वं वनस्पतये नमः !" या नाममंत्राने करावी नैवेद्य खडीसाखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे.
     या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते.
5) धन धान्य समृद्धीकारक तोडगा
     हा तोडगा गूढी पाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असतांना करावा.
मागील वर्षाची जूनी पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करुन नविन पोटली तयार करावी.
     तांब्याचा एक गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड, नवे गहू एक मुठ, एक अखंड हळदीचा तुकडा, एक मोठा हिरडा, एक मिठाचा खडा, एक मुठ नागकेशर इ. साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोर्याने शिवून पोटली तयार करावी. नंतर त्या पोटलीची " ॐ श्रीं श्रीयै नमः ! " या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन "श्री स्वामी समर्थ " मंत्र - 1 माळ
"श्री लक्ष्मी गायत्री" मंत्र - 1माळ
"श्री विष्णू गायत्री" मंत्र - 1 माळ
"श्री कुबेर मंत्र" - 1 माळ
जप करुन तिला गुग्गुळाचा धूप देवून घराच्या ईशान्य कोपर्यात पिवळ्या दोर्यानीच ती पोटली बांधावी.
6) दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मधोमध खड्डा करावा, त्या खड्ड्यात 1 वेळा भूसूक्त म्हणत अभिषेक करून एक माणूस जेवेल एवढा नैवेद्य ठेवावा व " हे भूमीरूपिणी सिता माते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य आपणास अर्पण करत आपल्या या असिम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो."
अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पूरून टाकावा.
याज्ञिकी प्रशिक्षण विभाग
          गुरूपीठ
         त्र्यंबकेश्वर